शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
वाशीम :- शेतक-याने आपल्या शेताची मशागत करुन महाग मोलाची बियाणी व खते आनुन शेताची पेरणी केली खरी परंतु मागील काही दिवसापासुन पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेने चिंतीत झाला असुन अजुन काही दिवस पाउस न आल्यास बळीराजा समोर पेरणी उलट्ण्याचे व दुबार पेरणी संकट उभे ठाकणार असल्याने तो पावसाच्या प्रतिक्षेने चिंतीत झाल्याचे चित्र जिल्हामध्ये पाहावयास मिळत आहे.
No comments:
Post a Comment